नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत 

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा  कळवण तालुका कांद्याचे आगर समजले जाते. कांदा पिकाची लागवड केल्यापासूनच मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, खराब वातारणामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदा देखील सडत असल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. अवकाळीमुळे ८० टक्के चाळीतील कांदा सडत असून चाळीतील सर्वच कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत …

The post नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत