आ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा देशाची अस्मिता, अखंडता, संविधान, लोकशाही धोक्यात आली असून जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यामुळे खा.राहुल गांधी यांनी देश आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची दुसरी लढाई आरंभ केली आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयाला स्पर्श करीत माणसं जोडणारी ही यात्रा आहे. त्यामुळे सर्वांनी खा.राहूल गांधी यांनी आरंभलेल्या भारत जोडो या चळवळीत …

The post आ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा appeared first on पुढारी.

Continue Reading आ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा