Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 500 पर्यटक अडकले होते. सध्या परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना व्हॅलीतील मजा लुटण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. …
The post Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.