Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 500 पर्यटक अडकले होते. सध्या परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना व्हॅलीतील मजा लुटण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. …

The post Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत पर्यटकांची नेहमीच मांदियाळी असते. मात्र, रविवारी (दि. ४) या व्हॅलीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने सुमारे ५०० पर्यटक अडकले होते. वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला …

The post नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

नाशिक : पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खाली येणारे पांढरेशुभ्र नभ, डोंगर-दर्यांमधून वाहणारे धबधबे, धबधब्यांच्या पाण्यामुळे अंगावर पडणारे तुषार, डोंगर आणि माळरानांनी नेसलेला हिरवा शालू आणि त्यातच पाऊस घेऊन येणारी पावसाची हळुवार झुळूक असे अद्भुत वातावरण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनुभवण्यासाठी मिळते. दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाचे समृद्ध कोंदण लाभल्याने बाराही महिने पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. निसर्गसौंदर्यांची भुरळ पाडणारे …

The post नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर