नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले…
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा गोरगरिबांसाठी राज्य शासनाने चार वस्तूंचा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केल्यानंतर पुरवठा विभागाकडे तेल आणि साखर पूर्ण आली, पण चणाडाळ आणि रवा फक्त 25 टक्केच आला आहे. त्यामुळे अर्धवट वस्तूंचे किट लाभार्थींना वाटप कसे करावे, असा प्रश्न पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारांना पडला असून, शासनाने उर्वरित वस्तू तातडीने पाठवाव्या, अशी मागणी …
The post नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले... appeared first on पुढारी.