खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ऊस शाश्वत भाव असलेले देशातील एकमेव पीक असून, केंद्र शासनाने साखरेबरोबरच उपपदार्थनिर्मितीला चालना देत, इथेनॉलचा इंधनामध्ये 20 टक्के वापर करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऊस पिकाला प्राधान्य देताना जास्तीत जास्त टनेज देणार्‍या ऊसाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले. नाशिक : …

The post खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस