नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा रायगड ते एव्हरेस्टपर्यंतचा सायकल प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचवण्याचे सुबोध गांगुर्डे या तरुणाचे ध्येय आहे. तो 365 दिवसांत 370 किल्ले सर करणार आहे. सुबोधने नुकताच विश्रामगड सर केला. ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सुबोध गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. सायकलिंग हाच ध्‍यास… : एका पायाने केला …

The post नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास