जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध राहा : सुषमा अंधारे
सिन्नर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा- देशात वाढती महागाई, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्यावरील लक्ष आगामी निवडणुकीतून विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षण, रामलल्लांची स्थापना हे मुद्दे आणले आहेत. जाती-पातीत वाद लावणाऱ्या, मराठा-ओबीसी यांच्यात तेढ निर्माण करणाऱ्या आणि हिंदू-मुस्लीम समाजात वाद लावणाऱ्यांपासून सावध रहा असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. मातृतिर्थ ते शिवतीर्थ या …
The post जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध राहा : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.