धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील
धुळे : पुढारी वृत्तसेवा सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. अशा सैनिकांचा सत्कार होणे, हे खर्या अर्थाने सौभाग्यशाली असल्याचे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुंडाणे (वार) येथील सेवानिवृत्त सैनिक विनोद मदन वाघ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कुंडाणे येथील विनोद वाघ हे भारतीय …
The post धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.
Continue Reading
धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील