नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या कुसमाडी वनबंधार्‍याचा गाळ काढण्याचा व दुरुस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला असून, त्यानिमित्त येत्या 27 मे रोजी कुसमाडी वनबंधारा स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोती-गारदा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या वतीने अंकाई किल्ल्यासमोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्‍या मोती नदीच्या संपूर्ण पाणलोट विकासाचा संकल्प करण्यात आला आहे. 71 …

The post नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ’अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ याअंतर्गत एसटीतून मोफत प्रवासाची संधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला 26 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात झाली असून, नोव्हेंबरअखेर नाशिक विभागातून 75 वर्षे वयोगटावरील तब्बल 8 लाख 2 हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसमधून …

The post नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील काळेवाडी व भडखांबकडून जळगाव जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवर महागले; ढोबळी मिरची, वांगी स्वस्त काळेवाडी व भडखांब या सुमारे एक हजार लोकसंख्येच्या वस्त्या जळगाव (निं.) या महसुली गावात समावेश होतो. परंतु, काळेवाडी व …

The post नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तनमनधनाने सामील झाले. सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी केले. ‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण? भारतीय स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे