नाशिक : शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत

नाशिक  $: पुढारी वृत्तसेवा संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत प्रश्न मांडतो. अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतून निघून जातात असे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते वडनेर भैरव येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित बळीराजा गौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. …

The post नाशिक : शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत