जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले
जळगाव : जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नदीनाले भरून वाहत आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या …
The post जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.