नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या विस्तळीतपणामुळे नियोजन ढासळत होते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठक घेत समिती तयार केली आहे. बैैठकीत नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न …
The post नाशिक : १६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी नियंत्रण समिती गठीत appeared first on पुढारी.