जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भुसावळात एका २८ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डॉ. राजेश मानवतकर यांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचे बाजारपेठ पोलिसांना कळविले आहे. भुसावळातील गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) हा पुणे येथे रेल्वेत नोकरीला आहे. आजीच्या तेराव्यासाठी तो …

The post जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राजपूत या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने …

The post Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात महिलेचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रावेर येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. नम्रता दिनेश चौधरी (वय-३९) असे मृत महिलेचे नाव आहे. (Heat Stroke) रावेर शहरातील केबल व्यावसायिक असलेले दिनेश नथ्थू चौधरी हे त्यांच्या पत्नी नम्रता चौधरीसह मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथे …

The post जळगाव जिल्ह्यात महिलेचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात महिलेचा उष्माघाताने मृत्यू