जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात बुधवापासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. IND vs ENG Odi : भारताने टॉस जिंकून घेतला …

The post जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले