भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : भारत बांगलादेश सीमा रेषा रविवारी (दि.४) १२ वाजल्यापासून खुली करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशला पाठवण्यास व्यापाऱ्यांना सोपे जाणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे घसरलेले भाव क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांनी वधरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मार्च २०२३ पासून भारत बांगलादेश सीमा रेषा बंद …

The post भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading भारत-बांगलादेश सीमारेषा खुली झाल्याने कांद्याच्या भावात तेजीचे संकेत

नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

लासलगाव : राकेश बोरा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मात्र अद्याप कांदा खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे दिसत आहे. …

The post नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ