जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भुसावळात एका २८ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डॉ. राजेश मानवतकर यांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचे बाजारपेठ पोलिसांना कळविले आहे. भुसावळातील गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) हा पुणे येथे रेल्वेत नोकरीला आहे. आजीच्या तेराव्यासाठी तो …

The post जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू