पगाराच्या ५० टक्के बेरोजगार भत्ता मिळणार admin 4 years ago करोनामुळे नोकरी गेलेल्या कामगाराला ईएसआयसीकडून तीन महिन्यांसाठी पगाराच्या ५० टक्के बेरोजगार भत्ता मिळणार आहे. सौजन्य – महाराष्ट्र टाईम्स, नाशिक