वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता कापसाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दर कोसळल्याने शेतकर्यांची चिंता वाढू लागली आहे. उत्पादनात घट आणि त्यात आता दरातही घट झाल्याने कपाशीचा उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे. मागील वर्षी कापसाला विक्रमी …
The post वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त appeared first on पुढारी.
Continue Reading
वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त