पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची विकासाकडे घोडदौड सुरु : खासदार सुभाष भामरे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतातील ईशान्येकडील राज्यांच्या प्रश्नावरून चीनला भारताने सज्जड इशारा यापूर्वी दिलेला आहे. भारत हा आता १९६२ चा देश राहिलेला नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारत हा सक्षम असल्याचा संदेश चीनला दिला आहे. याबरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केली असल्याची माहिती आज माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. धुळे येथे झालेल्या पत्रकार …

The post पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची विकासाकडे घोडदौड सुरु : खासदार सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची विकासाकडे घोडदौड सुरु : खासदार सुभाष भामरे