महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शेतकर्‍यांनी किमान चालू महिन्याचे बिल भरण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. या निर्णयामूळे महावितरणच्या नाशिक परिमंडळातील 6 लाख 68 हजार 728 ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  पुणे : जिल्हा परिषदेकडून ‘थ्री पॉइंट चॅलेंज’ …

The post महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा