शासनाचा निर्णय : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार टप्पा-२ राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनो संकटामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार टप्पा-२’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाअंतर्गत जलसाठ्यांमध्ये वर्षानुवर्षांपासून साचलेला गाळ उपसण्यात येणार असल्याने पाणी साठवणूक क्षमतेत निश्चित वाढ होण्यास मदत मिळेल. पुढारी विशेष : अंदरसूल गावात कचर्‍यापासून गॅस निर्मिती, थेट स्वयंपाकघरात कनेक्शन महाराष्ट्र …

The post शासनाचा निर्णय : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार टप्पा-२ राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचा निर्णय : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार टप्पा-२ राबविणार