नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ
येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अमृत महोत्सवाच्या अमृत काळात घेतलेला हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे. केवळ महाराष्ट्रातील नद्यांची नाही तर देशभरातील नद्यांची परिस्थिती सद्या बिकट झाली आहे. हा उपक्रम शासनासाठी नाही तर तुमच्या आमच्या जीवनासाठी आहे. त्यामुळे यात सर्व घटकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून शाळेतील विद्यार्थ्यांपासून जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे …
The post नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.
Continue Reading
नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ