नाशिक : जिल्हा प्रशासन – सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झालेली असताना ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. ग्रामीण जनतेची पाण्यासाठीची सारी भिस्त टँकरवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 15 टँकरने जनतेला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच येवला, इगतपुरी व अन्य काही तालुक्यांतून टँकरसाठीचे 11 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात …

The post नाशिक : जिल्हा प्रशासन - सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा प्रशासन – सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा