मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा
पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा संत हे समाज जीवनाचे खरे मार्गदर्शक असून, संतांच्या गुरु वचनाप्रमाणे मानवाने त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आत्मसाक्षात्कार व आत्मन्नौती होते. जीवनाचे कल्याण होते. यासाठी मानवाने आसक्ती, विषय व अवगुणांचा त्याग केला पाहिजे. जीवन कृतार्थ बनवायचे असेल तर जीवनात गुरु आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले. येथील ओम …
The post मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा appeared first on पुढारी.
Continue Reading
मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा