जामनेर तालुक्यात गारपीटीमुळे चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या
जळगाव : पुढारी वृत्तसेवा जामनेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे पहूरसह परिसरातील माळरानावर चारशेच्यावर मेंढ्या ठार झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. तर काही मेंढ्यांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश मिळाले आहे. अवकाळी वादळी पावसामुळे मेंढपाळांची मोठी आर्थिक हानी झाल्याचे दिसून येत आहे. जामनेर तालुक्यातील पहूर येथे सलग पाचव्या …
The post जामनेर तालुक्यात गारपीटीमुळे चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या appeared first on पुढारी.
Continue Reading
जामनेर तालुक्यात गारपीटीमुळे चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या