राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता आता सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा लुबाडला गेलेला पैसा त्यांना मिळावा तसेच गुन्हेगारांना शासन देखील व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या वर्षभरात प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक …

The post राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर