नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्या तसेच या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि. २५) थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत भूमाफिया त्यांच्या जमिनी बळकावत आहेत. जमीन …

The post नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, आदिवासी बांधवांचा मोर्चा