ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणातील उमेदवारांकडून आता प्रचारावर भर दिला जात आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर गावोगावी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील. कोल्हापूर : वीस हजारांत ग्रामपंचायत चालवायची तरी कशी? जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या सर्व ठिकाणी माघारीनंतर 16 सरपंच व 544 …

The post ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी