जळगाव : राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सध्या जिल्ह्यातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे जीवाची लाही लाही होत आहे. परिणामी या वाढत्या तापमानामुळे राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी पाचोरा तालुक्यात गेला असून शेतात काम करताना एका शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम …

The post जळगाव : राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा मृत्यू