एसी सरकारच्या पाठीराख्यांवर गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एेन रंगात असताना समांतर शासन व्यवस्थेचा दावा करणाऱ्या एसी सरकारने जिल्ह्यात डोकेवर काढले आहे. नाशिक व दिंडाेरी मतदारसंघातील आदिवासी बांधवांनी निवडणुकीत मतदान करू नये, असे आवाहन एसी सरकारच्या पाठीराख्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या घटनेची दखल घेत अशा व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस विभागाला …

Continue Reading एसी सरकारच्या पाठीराख्यांवर गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल