नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वलखेड येथे वळूने मारल्यामुळे शिवाजी जगन्नाथ बोंबले (६०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करीत असलेले सागर बोंबले यांचे वडील शिवाजी बोंबले यांचा गाई व म्हशींचा तबेला असल्याने ते दुधाचा व्यवसाय करतात. रविवारी, दि.27 सकाळी ते बैल (वळू) व गाई यांना घेऊन चारण्यासाठी जवळच असलेल्या …

The post नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू