जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील खोटेनगर बसथांब्याजवळ मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि. ७) मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसुंबा) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. धुळे : …

The post जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक