नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या पेन्शनसाठी संपावर गेलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकर्‍यांप्रति मदतीचा हात पुढे करत बांधावर जाऊन नुकसानीचे आकडे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार दिवसांपासून ठप्प असलेल्या पीकपंचनाम्यांच्या कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा …

The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा नामपूरसह मोसम खोर्‍यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘उलटा चोर…’ पोलिसानेच आधी मारले! लोहगाव पेट्रोल पंपावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद मोसम खोर्‍यात मका, बाजरी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. महागडी बियाणे, खते, औषधे वापरून शेतकरी बांधवांनी …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त