कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेल्या ४० टक्के निर्यातशुल्काचा फेरविचार करावा, अशी मागणी करत त्यांना संबंधित मागणीचे पत्रही दिले आहे. कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते. …

The post कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्यावरील निर्यातशुल्काचा फेरविचार करावा : डॉ. भारती पवार