नाशिक : जिल्ह्यात खतटंचाई, खत कंपन्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात खतटंचाई जाणवत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग व खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेत निर्धारित उद्दिष्टानुसार खतपुरवठा करण्याचे निर्देश दिले. खत कंपन्यांनी महिनानिहाय प्राप्त आवंटनानुसार नियमित अनुदानित खतांचा पुरवठा केलेला नसल्याने भुसे यांनी संबंधित कंपन्यांची कानउघाडणी करत येत्या आठ दिवसांत ही खत कोंडी सोडविण्याचा अल्टिमेटम …

The post नाशिक : जिल्ह्यात खतटंचाई, खत कंपन्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात खतटंचाई, खत कंपन्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम