धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन शेतकरी कुटुंबावर दुखा:चा मोठा …

The post धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच