नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात घेऊ; विद्युत महामंडळाला इशारा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे हातची खरिपाची पिके गेली. संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ पडला होता. शेतकरी उध्वस्त झाला असून आता रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा काळामध्ये वीज बिले थकली म्हणून वीज रोहित्र बंद करण्याचा घाट विद्युत महामंडळाने घातला आहे. राज्यांमधील अनेक वीजरोहित्र बंद केली आहेत. रब्बीच्या हंगामावरती …

The post नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात घेऊ; विद्युत महामंडळाला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात घेऊ; विद्युत महामंडळाला इशारा