4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत

जळगाव- शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बेईमानांना स्थान नाही. यांच्यासारख्या गद्दारांचा वध करावा लागेल व तो मतदान रुपी मतपेटीतून जनता करेल. 4 जून नंतर यांना फिरणेही मुश्किल होईल अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा …

Continue Reading 4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत