नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला असुन मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात निरा नदी दुथडी भरून, सांगवीला मोठ्या पावसाची हुलकावणी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून जाळून …

The post नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल