नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त ‘इतक्याच’ विद्यार्थ्यांची वाढ

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गेल्या तीन वर्षांत अवघ्या ९६२ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. त्यामध्ये मुलांची संख्या ८९२, तर मुलींची संख्या फक्त ७० आहे. त्यामुळे अजूनही मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेची पायरी लांबच आहे का, तसेच वेळोवेळी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होत असले, तरी त्यानंतर काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मुलांना …

The post नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त 'इतक्याच' विद्यार्थ्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांत फक्त ‘इतक्याच’ विद्यार्थ्यांची वाढ