नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा पावसाने उघडीप दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहरी पावसाचा भरवसा नसल्याने देवगांव परिसरातील शेतकरीवर्गाची भात कापणीची हातघाई सुरू झाली आहे. Movie Release : खुशखबर; नोव्हेंबरमध्ये तब्बल २३ चित्रपट पडद्यावर यंदा खरीप हंगामाच्या वेळेनुसार सुरू झालेला पाऊस …

The post नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !