नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दुष्काळी गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ प्रयास हाती घेतले आहे. यामध्ये दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नरेगाच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : मुस्लिमांना जाणीवपूर्वक …

The post नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ