…तर लष्करी जवानांनी कसाबचा जागेवरच खात्मा केला असता : दीपचंद

नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या ऐवजी जवानांच्या हाती लागला असता, तर त्याचा जागेवरच खात्मा केला असता. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी (दि.१३) स्वातंत्र्य …

The post ...तर लष्करी जवानांनी कसाबचा जागेवरच खात्मा केला असता : दीपचंद appeared first on पुढारी.

Continue Reading …तर लष्करी जवानांनी कसाबचा जागेवरच खात्मा केला असता : दीपचंद