परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा विचारांचा वारसा हा जातीच्या पलीकडे असतो. सामान्यांना काय वाटते हे समोर ठेवून लेखन झाले पाहिजे. भारतीय संविधान जगातील एकमेव संविधान आहे, जे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवते. भाषेच्या मुद्द्यावरून पाकिस्तान व बांगलादेशमध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र, भारतात इतक्या भाषा असूनही देश एकसंध आहे, ही आपल्या देशाची खरी ताकद व संपत्ती आहे, …

The post परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद appeared first on पुढारी.

Continue Reading परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : भाषिक वैविध्यता हीच भारताची खरी ताकद