Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणतेही सरकार आले तरी ओबीसींच्या प्रश्नासाठी आम्हाला संघर्ष हा करावाच लागतो, असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नागपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये रविवारी (दि. २५) पक्षाचा ओबीसी सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीप्रसंगी भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पुण्यातील …

The post Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो