माध्यमांनी लेखणीची धार कायम ठेवावी : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सामाजिक स्तरावर राजकारण, समाजकारण, माध्यमे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाला धरून पत्रकारितेच्या क्षेत्रातही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. साधने जरी बदलली असली तरी पत्रकारितेमधील साध्य बदलले नाही. माध्यमांंनी आपल्या लेखणीची धार कायम ठेवावी. तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना प्रत्येक घटनेची माहिती एका क्षणात कानाकोपऱ्यात पोहोचते, असे प्रतिपादन …

The post माध्यमांनी लेखणीची धार कायम ठेवावी : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading माध्यमांनी लेखणीची धार कायम ठेवावी : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील