प्लास्टिक बॅगला टाळून कागदी बॅग वापरूया..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शॉपिंगला गेल्यानंतर, पार्सल फूड घेतल्यानंतर ट्रेन्डी कागदी बॅग हातात दिसतात. प्लास्टिक बंदीनंतर आता पेपर बॅगचे महत्व वाढले असून एकट्या नाशिकमध्ये ९० टन कागदी बॅगची निर्मिती होते. २०१८ मध्ये राज्य सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणली होती परंतु कोविड काळात ती मोहीम काही काळापुरता स्थगित केली होती. २०१८-२०२२ कालावधीत भारतात ३.६ लाख …

The post प्लास्टिक बॅगला टाळून कागदी बॅग वापरूया..! appeared first on पुढारी.

Continue Reading प्लास्टिक बॅगला टाळून कागदी बॅग वापरूया..!