जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. त्यामुळे रेल्वेत प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरी तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. धावत्या रेल्वेत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या …

The post जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय