नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !

नाशिक, देवगाव : पुढारी वृत्तसेवा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. हळव्या भात पिकाला फुलोरा येऊन त्याचे परागकण होऊन दुधाळ पदार्थाने दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसामुळे परागकण वाहून जाऊन दाणा व्यवस्थित भरत नाही. उशिराने लागवड केलेल्या हळव्या …

The post नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !