आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं ; बेताल नेत्यांविरोधात भालचंद्र नेमाडेंचा संताप
पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेेते भालचंद्र नेमाडे यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय. आपणच या लोकांना निवडून देतो आणि त्याचीच ही फळं आहेत, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते. राज्यातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्यामुळे राजकारण गढूळ झालं आहे. हे सर्व कुठेतरी थांबणं गरजेचे आहे, या …
The post आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं ; बेताल नेत्यांविरोधात भालचंद्र नेमाडेंचा संताप appeared first on पुढारी.